Wed, April 13, 2022
Dhananjay Munde Hospitalized : सकाळ वृत्तसेवा, राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनं
मुंबई : राज ठाकरेंच्या पाडव्याच्या सभेवेळी मशिदीवरील भोंग्यावरुन झालेल्या वादावर प्रत्युत्तर म्
IPL 2022, CSK vs RCB : आयपीएलच्या गत विजेता चेन्नई सुपर किंग्जच्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा पाचव्या सामन्यात संपुष्टात आली. रॉयल चॅलें
चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याच्या हायलाइट्स
शेवटी 'दूध का दूध. पानी का पानी' झालंच- चाकणकर
काँग्रेस वर्चस्वाचा कालखंड पार पडल्यानंतर देशात वेगवेगळ्या राज्यांत अनेक प्रादेशिक पक्षांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. भाषा, भाषिक
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे लवकरच विवाह बंधनात
हातकणंगले : नांव लावण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेने हातकणंगले येथील मंडल अधिकाऱ्याला थेट
IPL 2022, CSK vs RCB : आयपीएलच्या गत विजेता चेन्नई सुपर किंग्जच्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा पाचव्या सामन्यात संपुष्टात आली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challangers) विरुद्धच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात दमदार कामगिरी करुन दाखवत चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आपल्यातील धमक अजून बाकी असल्याचे दाखवून दिले. पहिल्यांदा बॅटिंग करताना शिवम दुबे 95 (46) आणि रॉबिन उथप्पाने 8
प्रत्येक गोष्टींबद्दल आपल्याला अप्रूप असेलच असं नाही. पण, काही गोष्टींच्या शोधाबद्दल, तसंच त्याच मूळ जाणून घेण्याबाबत आपल्या मनात नेहमी
IPL 2022 : मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरील सामन्यात चेन्नई सुपर किंग्जसमोर रॉयल चॅलेंजर्सच्या फलंदाजांनी नांगी टाकली. स्पर्धेत संघ
चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेड
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा आहे. आता लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं असून, हे दोन सेलिब्रिटी लग्नाच्या पोशाखात कसे दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. काही चाहत्यांनी तर रणबीर आणि आलियाचा वधू-वर पोशाखातील एक बनावट फोटो व्हायरल केलाय. याची जोरदार चर्चा सुरुय.
बॉलीवूड अभिनेता अजय देवगणची(Ajay Devgan) मुलगी नीसा देवगणने अद्याप बॉलीवूडमध्ये एन्ट्री केलेली नसली तरी ती या झगमत्या लाइमलाइट भाग मात्
कृषी विभागाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी राज्य सरकारचा कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. या योजना पारदर्शक आणि ग
Bollywood News: बॉलीवूडची अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina kaif) आणि विकी कौशलचं (Vicky Kaushal) लग्न गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालं. राजस
- कांचन अधिकारीएकदा एक माणूस डोंगर चढून गेला. डोंगरमाथ्यावर त्याला एक साध्वी साधना करत बसलेली दिसली. तो तिच्याजवळ गेला आणि तिला विचारलं की, ‘इतक्या एकांतस्थळी तुम्ही एकट्या इथं दुसऱ्या कुणाचाच आसरा नसताना काय करताय?’ त्यावर ती स्त्री उत्तरली, ‘मला इथं खूप कामं आहेत.’ माणूस आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, ‘खूप कामं? आणि इथं! इथं तर आजूबाजूला मला कुणीच दिसतं नाहीये.’ त्यावर ती स्त्री उत्तरली. म्हणाली,
- मीनल ठिपसेमिसळ आणि चहा यावर चर्चासत्रसुद्धा भरवता येऊच शकतं; पण आज खास चहा विषयातसुद्धा प्रचंड वैविध्य आहे. कसं असतं ना, जेवण आणि त्य
फॅशन करताना तुम्ही कुठल्या लूकमध्ये छान दिसता, तुमचं सौंदर्य कुठल्या प्रकारामध्ये जास्त खुलून येते, हे महत्त्वाचं आहे. मग, ती सहावारी स
प्रत्येक गोष्टींबद्दल आपल्याला अप्रूप असेलच असं नाही. पण, काही गोष्टींच्या शोधाबद्दल, तसंच त्याच मूळ जाणून घेण्याबाबत आपल्या मनात नेहमी
काँग्रेस वर्चस्वाचा कालखंड पार पडल्यानंतर देशात वेगवेगळ्या राज्यांत अनेक प्रादेशिक पक्षांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. भाषा, भाषिक अस्मिता, भूमिपुत्रांना न्याय मिळण्याची भावना, राष्ट्रीय पक्षांकडून अन्याय होत असल्याचा समज यांवर आधारित या पक्षांची निर्मिती होत होती. महाराष्ट्रातही याच काळात प्रादेशिक पक्षांनी स्वतःची जागा निर्माण करायला सुरुवात केली. परंतु, राज्याची आजवरची राजकीय वाटचाल पाहिल्य
प्रत्येक गोष्टींबद्दल आपल्याला अप्रूप असेलच असं नाही. पण, काही गोष्टींच्या शोधाबद्दल, तसंच त्याच मूळ जाणून घेण्याबाबत आपल्या मनात नेहमी
गणाधीश प्रभुदेसाईआज काल मयतीला चार खांदे मिळणे अवघड झाले आहे. शववाहिनितून मृतदेह उतरवून घ्यायलाही बरोबर कोणी नसतो, हे दृश्य स्मशानभूमी
महेश बर्दापूरकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ सालची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वाराणसीची निवड केली. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्
महिन्याला होणारा पगार पुरत नसल्याच्या तक्रारी आपण अनेकदा ऐकल्या असतील. कुणालाही पैशांबद्दल विचारलं तर प्रत्येकजण आपापलं गऱ्हाण सांगताना आपल्याला दिसतो. सातआठ हजारापासून साठ - सत्तर हजार पगार असला तरी पुरत नसल्याचं आपल्याला ऐकायला मिळतं. पगार कितीही असला तरी तो पहिल्याच आठवड्यात संपतो असं अनेकांच्या बाबतीत घडतं. आपल्याला असणाऱ्या पागारातून पैसे वाचवायचे असतील तर काही टीप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत
जगातील प्रत्येक व्यक्ती आरोग्यादायी जीवन जगण्यासाठी प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला वाटतं की आपणही १०० वर्षांपर्यत जगायला पाहिजे. त्यासाठ
एखादी मोठी दुर्घटना घडली की सामुहिक श्रद्धांजली वाहिली जाते, हे सर्वश्रूत आहे. मात्र, कोरोनाकाळात बळी पडलेल्या जीवांना भागवत कथेतून साम
लिंबू हे किती गुणकारी आहे हे सर्वांना माहीत आहे. लिंबू आणि पाणी एकत्र केल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो हे मात्र अनेक लोकांना माहीत नाह
विविध प्रकारच्या नवीन आर्थिक गुंतवणूक आणि जगात घडत असलेल्या आर्थिक बाबीमध्ये रस असलेल्यांना एनएफटी आणि क्रिप्टोकरन्सी या दोन संकल्पना स
Oppo ने भारतात त्यांचे एअरबड्स Enco Air2 Pro लाँच केले आहेत. कंपनीने आपल्या लेटेस्ट बजेट स्मार्टफोन्स - Oppo F21 Pro आणि Oppo F21 Pro
Hyundai Creta SUV आणि Hyundai i20 प्रीमियम हॅचबॅक कारनी SaferCarsforIndia मोहिमेचा भाग म्हणून ग्लोबल NCAP च्या क्रॅश टेस्ट प्रोग्राममध
मुंबई: लोकशाही तोलण्यासाठी संवाद महत्वाचा आहे, या संवादाचा संस्कार करण्याचा प्रयत्न यीन अधिवेशनामागे आहे. इतरांना त्रास होऊ नये व इतरां
मुंबई : ‘सकाळ ’ माध्यम समूहाचे ‘यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) तर्फे आयोजित शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळाचे विशेष अधिवेशन मुंबई येथील यशवं
म्हैसूरचा वाघ अशी ओळख असलेल्या टिपू सुलतानबाबत अलीकडे उलट- सुलट चर्चा होऊ लागली आहे. मुंबईतील एका मैदानाला त्यांचं नाव देण्यावरून मोठं
- डॉ. वंदना जोशीभारत हा विविधतेने नटलेला प्रदेश आहे. भारतातील नद्या, पर्वत, समुद्रकिनारे, डोंगराळ प्रदेश, वाळवंट, किल्ले, अरण्ये असे अनेक घटक हे साहसी पर्यटनाचे पायाभूत घटक आहेत. यामध्ये पर्यटक पाण्यात जाऊन पाण्याखालील प्राणी व समुद्री जीवांचा अनुभव घेऊ शकतात, अवघड अशा पर्वत चढण्याचा किंवा विमानातून उडी घेऊन हवेत उडण्याचा अनुभव घेऊ शकतात.साहसी पर्यटन हा एक पर्यटनाचा प्रकार सध्या मुख्यत्वे तरुण वर्
सकाळ डिजिटल टीमशासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात शासनाकडून मंगळवारी (ता. १२) शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे
गोरखपूर : पूर्व उत्तर प्रदेशातील एक मोठं शहर. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या या सपाटीच्या प्रदेशात पाण्याची, नैसर्गिक संसाधनांची मुबलक
यूजीसी (UGC) अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. यूजीसी विद्यार्थ्यांना दोन पूर्ण-वेळ पदवी अभ्यासक्रम एकाच वेळी भौति
आणखी ऐका





































































































